सत्य तो राम आणि रामायण...!

*प्रत्येक वर्षी दसरा नंतर बरोबर २१ दिवसांनंतरच दिवाळी का येते ? विश्वास नसेल तर कॅलेंडर चेक करा, वाल्मिकी ऋषी सांगतात की प्रभु श्रीराम यांना व सर्व सैन्याला श्रीलंकेतून अयोध्येत पायी चालत पोहोचायला २१ ( एकवीस दिवस म्हणजे 515 तास, ) दिवस लागले !!!! म्हणजे 515 तास / भागीले 24 तास करा उत्तर येईल 21.45 म्हणजे 21 दिवस*
मला ही आश्चर्य वाटले . काहीतरीच सांगत असतील म्हणून सहज कुतूहल म्हणून गुगल मॅपवर सर्च केले *श्रीलंका ते अयोध्या पायी अंतर 2,589 व वेळ 515 पाहून मला धक्काच बसला !!!!*
गुगल मॅप हे हल्ली आलेय  पूर्ण विश्वसनीय आहे . आपण तर दसरा व दिवाळी ही (त्रेतायुग) पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार साजरी करतो. त्यामागील वेळेचे तथ्य आज पटले आहे .
तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर गुगल मॅप वर  सर्च करुन पहा व लाईक करुन शेअर करा व इतरांना ही माहीती सांगा . आणी वाल्मिक ऋषींनी तर आधीच रामायण लिहुन ठेवली आहे तर त्यांच भविष्यात घडणारे गोष्टींचा अंदाज किती अचुक होता.
*आपली हिंदु संस्कृती किती महान आहे.*
*गर्व असु द्या हिंदुसंस्कृतीत*
*जन्म झाल्याचा...!*
।। जय श्रीराम ।। ।। जय श्रीराम ।।

Post a Comment

0 Comments